1. मुंबई: पपईच्या पानाच्या रसापासून बनवलेले औषध ठरतेय कर्करोग रुग्णांसाठी वरदान ; टाटा रुग्णालयात केमोथेरपी उपचार पद्धतीसाठी आयुर्वेदाच्या...
1. मुंबई: पपईच्या पानाच्या रसापासून बनवलेले औषध ठरतेय कर्करोग रुग्णांसाठी वरदान ; टाटा रुग्णालयात केमोथेरपी उपचार पद्धतीसाठी आयुर्वेदाच्या माध्यमातून उपचार सुरू.
2. चॅरिटी रुग्णालयांना सरकारची तंबी, गोरगरीब रुग्णांसाठी १५ टक्के बेड राखीव ठेवले नाहीत तर कठोर कारवाई; जिल्हा पातळीवर विशेष तपासणी मोहीम.
3. जगात सर्वाधिक पाऊस मुंबईत, 5 दिवसांत 920 मिमी पावसानं वाढवलं टेन्शन? समुद्राची पातळी वाढणार,
4. मिसिंग दरड कोसळण्याची तज्ज्ञांकडून चौकशी; अहवाल सभागृहासमोर मांडणार - शंभूराज देसाई.
5. भाजपा महिला आमदार मैथिली ठाकूर वादाच्या भोवऱ्यात, तरुणाला अपमानास्पद शब्दांत झापलं, ऑडिओ व्हायरल.
6. Khadakwasla Dam Water Level: पुण्यात मुसळधार पाऊस; खडकवासला धरणसाखळीत २४ तासांत २.८० टीएमसी पाण्याची भर.
7. राज्यात 8 जुलैनंतर पावसाचा जोर ओसरणार; विदर्भ-मराठवाड्यात खरीप हंगामावर संकटाची चिन्हे.
8. अतिवृष्टीमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये पूरपरिस्थिती, 1500 नागरिकांची सुटका.
9. बेळगाव चिकोडी: गावे संपर्काबाहेर, ८ पूल पाण्याखालीच.
10. जळगाव: तो सेल्फी शेवटचा ठरला! आई-वडिलांच्या डोळ्यांतील अश्रू थांबता थांबत नाहीत; जळगावात तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू.


COMMENTS